#FarmLawsRepealed
शेतकरी विरोधी कायदे मागे घेतले,
पण बळीराजाचा अपमान करणारांना देश कायम लक्षात ठेवेल!
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
एक दिवससीय धरणे आंदोलन
स्थळ : शासकीय विश्रामगृह ठाणे दि. ५ मार्च २०२१ रोजी वेळ :सकाळी ११
वंचित बहुजन आघाडी भीमनगर ठाणे🙏
Vanchit Bahujan Aaghadi Prakash Ambedkar @abhipawar90 संतोष लक्ष्मण रोकडे. Vishalvy @VBA_media VBA tweets
.Rahul Gandhiच्या नेतृत्वाखाली काँग्रेसपक्षाने शेतकऱ्यांना दिलेला खंबीर पाठींबा व शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे मोदी सरकारला शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे लागले,हाच शेतकऱ्यांचा विजय आहे.शेतकरी जगला तर,देश जगेल व देशाचा जवान जगला तरच,स्वातंत्र्य अबाधित राहील. #जीता_किसान_हारा_अभिमान
संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलन संघर्ष समिती यांनी आज तीन शेतकरी विरोधी कायदे व कामगार विरोधी चार कायदे मागे घ्यावेत या साठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे जनआक्रोश आंदोलना मध्ये आम आदमी पक्षाची भुमिका मांडली.
AAP महाराष्ट्र
परभणी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा. श्रीधरराव देशमुख साहेब शेतकरी विरोधी कायदे रद्द करा यासाठी भारत बंद आंदोलन मध्ये ट्रॅक्टर सह सहभागी.
#FarmersProtest
जो व्यक्ती मातीत घाम गाळून सोनं पिकवन्याची ताकत ठेवतो तो देशाला सोन्याची चिडीया पण बनवू शकतो फक्त.. त्याच्यवरील लादले गेलेले 'शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हायला पाहिजे व त्याचे स्वतंत्रपणे जगणं मान्य करायला पाहिजे
#किसान_कर्जा_मुक्ति
शेतकरी विरोधी कायदे केंद्राने मागे घ्यावेत: आम आदमी पार्टी वाशिम तर्फे आंदोलन.
शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्याचा अधिकार शेतकऱ्याला द्या !
दुर्बल शेतकर्याला भाव पाडून आणि कृत्रिम टंचाईमार्गे ग्राहकाच्या लुबाडणूकीची भीती !
#शेतकरी_विरोधी_भाजपा
#शेतकरी_विरोधी_कायदे रद्द झालेच पाहिजे यावंर कोणताच लोकप्रतिनिधी आजपर्यंत ब्र शब्दही का काढत नाही ?
#शेतकरी_आत्महत्या ह्या आत्महत्या नसून शासन व प्रशासनाने ठरवून केलेले शेतकऱ्यांचे खूनच आहेत , दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या पोरांना अजूनही आपल्या बापाचे खुनी कोण हे जाणून घ्यायचे नाही 😔
मोठा भाऊ दिल्लीत बसून शेतकरी विरोधी कायदे आणून शेतकऱ्यांना आयुष्यातून ऊठवितोय
अन् राज्यात लहान भाऊ शेतकऱ्यांची वीज तोडणी करून शेतकऱ्यांच्या पिकासोबत शेतकऱ्यांचा जीवही होरपळून काढतोय 😡😡😡😡😡😡
#शेतकर्यांची_वीजतोडणीथांबवा
सर्वपक्षीय खासदारांची मागणी असतानाही नवीन शेती विषयक बिलांवर भाजप सरकारने चर्चा घडवली नाही. बहुमताच्या जोरावर हे सरकार शेतकरी विरोधी कायदे राबवत असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र निषेध नोंदवत आहे: प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात
#SpeakUpForFarmers
परभणी किसान काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा. श्रीधरराव देशमुख साहेब शेतकरी विरोधी कायदे रद्द करा यासाठी भारत बंद आंदोलन मध्ये ट्रॅक्टर सह सहभागी
#शेतकरीसंप
#किसानकाँग्रेसपरभणी
#farmersstandoff