Ninad Chaudhari
@ninad988
City of Joy ... Mumbai
ID: 2340835608
https://www.facebook.com/ninadc3 12-02-2014 19:35:34
1,1K Tweet
28 Takipçi
99 Takip Edilen
Raj Thackeray तुमचे महाराष्ट्रावर आणि मराठी जनतेवर किती प्रेम आहे ह्याची खात्री सर्व महाराष्ट्र मराठी जनतेला चांगली माहिती आहे. काही वर्षांपूर्वी तुमचे हे शब्द जे खाली तुमच्या भाषणातले अद्याप असते तर महाराष्ट्रात मराठी माणसाच्या केसाला धक्का लागला नसता. धन्यवाद!
रूबाबदार मनसे 🔥 येशू ख्रिस्त सुद्धा त्यांच्या धर्मात सर्वोत्परी आहेत. पण संभाजी महाराजांना ४० दिवसांच्या अथक छळानंतर ११ मार्च १६८९ रोजी त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे नाव अधिक उंचावले पण आलमगीरापुढे ते झुकले नाहीत. अभिमन्यूप्रमाणे ते मृत्युंजय झाले.
Shalini Thackeray हे एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे आणि त्याचा स्वयंपाकाशी किंवा इतर दैनंदिन कामांशी कोणताही संबंध नाही. अशा गोष्टींबद्दल गैरसमज किंवा अंधश्रद्धा टाळावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा. ज्या समाजात अंधश्रद्धा स्वीकारतात तिथे समाजाची, शिक्षणाची आणि स्त्रियांची हानी होते. 🙏
MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसेने अशी भूमिका वाढवणं बंदरासाठी कधी उचलली नाही, तिथे पण असंख्य कोळी बांधव आहेत. त्यांचा संपूर्ण उदार निर्वाह हा तिथल्या मासेमारीवर अवलंबून आहे. डहाणू मधून बरेच मासे निर्यात होतात मुंबईला, बंदर झाल्याने मासेमारी आणि इतर गोष्टी संपुष्टात येणार आहेत. कधी तिथल्या विषयांवर बोला.
Shekhar K S Hosalikar सर, कृपया ह्यांच्या पर्यंत हवामान अंदाज आणि सदर विषयात पिकांची देखभाल करणारी प्रणाली राज्य सरकारने पुरवणे गरजेचे आहे. दुर्दैव्य आहे ह्या आधुनिक काळात कुठलीच माहिती किंवा पिकांची दक्षता घेणारी पूरक प्रणाली शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. जवान आणि किसान हा भारताचा कणा आहे.
Heavy Rain 🌧️☔ Dahanu Road Station Western Railway DRM - Mumbai Central, WR K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳 #Dahanu
High Tide 🌊 The turbulent sea and the endless black monsoon stretching across the horizon The wind speed along the coast is 30 to 40 km/h. #Tarapur #Chinchani K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳
आज २१ जून हा उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस आहे, या दिवशी सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वात जास्त उत्तरेकडे असतो, ज्यामुळे दिवस सर्वात लांब आणि रात्र सर्वात लहान असते. भारतात, हा दिवस साधारणपणे १४ ते १५ तासांचा असतो. K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳 #LongestDay
Moderate Rain 🌧️☔ In #Dahanu K S Hosalikar
High Tide at #Tarapur Tide Height 4.47 MTR K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳
TARAPUR BARC TAIL SPOT, NEAR OLD LIGHT HOUSE HIGH TIDE 🌊 #HighTide K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳 Naveen Reddy #Tarapur
Today High Tide 4.22 MTR Wind Speed -38 to 42 kmph Man has encroached on the sea, forests and bay areas. Therefore, man is responsible for such a scene. It is not the fault of nature. 🚫🔺Dangerous and restricted areas. ( #Satpati , #Palghar ) K S Hosalikar Naveen Reddy
"समुद्र त्याच्या जागीच आहे, मनुष्य मात्र अतिक्रमण करून समुद्राच्या जागेत वसला आहे." ही परिस्थिती दरवर्षी वाढत राहणार कारण लोकं जागतिक हवामान बदल ह्या विषयाकडे खूप कमी गांभीर्याने पाहत आहेत, दर वर्षी समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳 #पालघर #सातपाटी
Heavy rainfall has occurred in the #Dahanu belt in the last few hours. It is drizzling now. K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳 Naveen Reddy Mumbai Rains
उत्तर कोकण किनारपट्टीवर प्रचंड प्रमाणात वीज चमकत आहे. कृपया काळजी घ्या, तुमच्या सर्व इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा प्लग विद्युत वाहिनी मधून काढा. झाडाखाली उभे राहू नका. समुद्र किनारी फिरू नका. डहाणू मध्ये विजेचा तांडव सुरू आहे. #Dahanu K S Hosalikar Athreya Shetty 🇮🇳