बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा मारला त्याच्या कानशिलात लगावली एकदम मान्य पण बाळासाहेबांना "म्हातारा "असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या ????
भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच
फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम
मा. राजसाहेब ठाकरे यांनी महिन्या भरा पूर्वीच कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतील अशी आशंका व्यक्त केली होती..
तसेच प्रशासनाने जागृत राहायला हवं असं आवाहन पण राजसाहेबांनी यावेळी केलं होत.
जे भाषणात तेच विधानसभेत तेच पत्रकार परिषेदेत आणि तेच मुलाखतीत नवीन काहीच नाही असो आज मा.बाळासाहेब असते तर दोघांनाही शंभर उठाबश्या काढायला लावल्या असत्या
आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन ठळक कालखंड ठरवायचे झाले तर अर्थात पहिलं, 'टिळक युग' आणि दुसरं 'गांधी युग' असं करता येईल. १९०० ते १९२० ह्या संपूर्ण कालखंडावर टिळकांचा एकूणच भारतीय सार्वजनिक जीवनावर जो पगडा होता त्याची तुलना होणे शक्यच
राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर ६५ टोलनाके बंद झाले. आम्ही बोलत नाही करुन दाखवतो. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचं का नाही सुचलं? धमक नाही तर फुकाची आश्वासनं द्यायची कशाला? असल्या टोलवाटोलवीला लोकं कंटाळली आता, तेव्हा नुसतं
"मार्मिक"म्हणजे मा.बाळासाहेब आणि श्रीकांतजी ठाकरे यांच्या विचारांचा ज्वलंत "ठेवा"दरवर्षी मार्मिक चा वर्धापनदिन 13 ऑगस्ट ला साजरा होते या वर्षी झाला नाही,विचारच विसरले कि वर्धापन दिन ?
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो.
ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या
मुंबई गोवा महामार्गाच्या ज्या अभियंत्यांनी फुकटचा सत्कार करून घेतला आहे.त्यांनी तो परत करावा अन्यथा मनसे स्टाईलने त्यांचा सत्कार करण्यात येईल.तसेच सिंगल लेन तयार झाली अशी खोटी बोंब ठोकणाऱ्या श्री. रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
आयुष्यभर महानगरपालिकेच्या कंत्राटदारांबरोबर सेटलमेंट केलीत आता मोर्चाकाढून अदानी बरोबर करत आहात.मानेला आणि मनाला पट्टा बांधणार्यांना शालीच वजन ही पेलवणार नाही आणि शालीच्या विचारांचं वजन सुद्धा पेलवणार नाही.
हिंदुजा रुग्णालयाचे निष्णात सर्जन, रुग्णालय कर्मचारी, माझे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि राजसाहेब ठाकरे या सर्वांचं पाठबळ लाभल्यामुळेच नवीन वर्षात मी नव्या उमेदीने सज्ज झालोय. माझ्या सर्व हितचिंतकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच हेही सांगतो की माझ्या पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी