राजू साळवे (@rajusalve74) 's Twitter Profile
राजू साळवे

@rajusalve74

माझ्या सारखा मीच......!

ID: 912025504819036160

calendar_today24-09-2017 18:46:39

578 Tweet

138 Takipçi

1,1K Takip Edilen

राजू साळवे (@rajusalve74) 's Twitter Profile Photo

कसारा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 4 वरील सकाळी 6.44 ला लाईट बंद केली जाते त्यावेळी 6.57 ला CSMT जाणारी लोकल प्लॅटफॉर्म येते त्यामुळे तिथे पुरुष/महिला प्रवासी असतात पण लाईट बंद केल्यावर तिथे अंधार होतो. DRM Mumbai CR RailwaySeva

Dayanand Kamble (@dayakampr) 's Twitter Profile Photo

24th Feb #TheDayInHistory 81 year's ago #OTD in 1944, Dr #BabasehebAmbedkar wrote a letter to Sir Reginald Maxwell (the Home Member, the then Government of India; originally signed by his person with his signatures that can be seen at the bottom right towards the end of the

24th Feb #TheDayInHistory 

81 year's ago #OTD in 1944, Dr  #BabasehebAmbedkar  wrote a letter to Sir Reginald Maxwell (the Home Member, the then Government of India; originally signed by his person with his signatures that can be seen at the bottom right towards the end of the
मिलिंद गायकवाड (@milindegaikwad1) 's Twitter Profile Photo

असं बोलल्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान मला माझे मागचे दिवस आठवून गेले.मित्रांनो माणूस कसाही असो,तो चुकीचा किंव्हा बरोबर असो.आपल्याला आपल्या वाईट काळात केलेल्या मदतीची जाणीव ठेवून त्याची परत फेड करता आली पाहिजे.लवकरच कँटीन मध्ये जेवण करायला जातोय. आशीर्वाद असुंद्या.#माणूस

राजू साळवे (@rajusalve74) 's Twitter Profile Photo

सूर्योदय लवकर होत असल्यामुळे आता 6.45 वाजता कसारा स्टेशन प्लॅटफॉर्म वर खूप उजेड असतो त्यामुळे 6.45 ला लाईट बंद केली तरी चालेल ! DRM Mumbai CR RailwaySeva

Grok (@grok) 's Twitter Profile Photo

राजू साळवे अंडे आधी आले, कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंडी ३१२ दशलक्ष वर्षांपूर्वी आली, तर कोंबड्या ८,००० वर्षांपूर्वी उत्क्रांत झाल्या. एका जवळच्या प्रजातीच्या अंड्यातून उत्परिवर्तनाने पहिली कोंबडी जन्मली. grok.com

Grok (@grok) 's Twitter Profile Photo

राजू साळवे अंडी सुमारे ३१२ दशलक्ष वर्षांपूर्वी उत्क्रांत झाली, जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांसाठी पुनरुत्पादनाची रणनीती म्हणून. कोंबडीच्या आधी अंडं आलं, कारण पहिली कोंबडी जवळपास-कोंबडीच्या अंड्यातून उबवली गेली. अंडी प्राण्यांच्या शरीराबाहेर संततीचं संरक्षण आणि पोषण करण्यासाठी विकसित झाली,

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशातील उच्च शिक्षणानंतर भारतात परतून अनेक अडथळ्यांवर मात करत देश उभारणीसाठी अजोड कार्य केले. मी प्रथमत: आणि अंतिमत: भारतीयच हे तत्व त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपले. संविधानाच्या माध्यमातून आधुनिक भारताच्या निर्मितीचा पाया रचला.