
आर. कांबळे
@myinfo47054657
छायाचिञकार-सा.जागृत शासन...
भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत.
कलम 14 ते 18,कलम 19 ते 22,कलम 23 आणि 24,कलम 25 ते 28,कलम 29 ते 30,कलम 32
ID: 872345500510498817
07-06-2017 06:52:29
2,2K Tweet
225 Followers
322 Following

सदर तक्रार देऊन १४ दिवस उलटून झाली आहेत पण WARD S BMC तील उद्यान विभागातील अधिकारी व ठेकेदार हे पवईतील नागरिकांचा जीव गेल्यावरच झाडाची छाटणी करतील असे दिसून येत आहे. सदर ठिकाणी जीवितहानी झाली तर याला सहा.आयुक्त मा. अलका ससाणे जबाबदार असेल. माझी Mumbai, आपली BMC My Powai PowaiView