आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणाऱ्या अनुभवातून आणि येणाऱ्या स्वानुभवातून आपण स्वतःमध्ये नकळतपणे बदल करत असतो..काही बदल आपसुकच होत जातात..प्रत्येक टप्प्यावर आपण वेगळे असतो.. याची जाणीव मात्र स्वतःला होत नसते..कधीतरी जाणिवपूर्वक मागे जाऊन आपणच स्वतःतील बदलांना भेटायला हवं..