जी माणसं आपल्यावर विश्वास ठेवतात,आपला मनापासून आदर करतात,स्वतःपेक्षा जास्त जपतात,आपण त्यांच्यासाठी त्यांचा अभिमान वाटतो..अशा लोकांच्या विश्वासाला,आदराला,प्रेमाला पात्र राहणं,त्या पात्रतेचे स्वतःला घडवणं ही आपली महत्त्वाची जबाबदारी असते..ही जबाबदारी मनापासून निभावता आली पाहिजे..