कलिंगा युद्धा मध्ये सम्राट अशोक यांने विजय मिळवला. आणी राजाधिराज चक्रवर्ती झाला.अखंड खंडावर राज्य करणारा चक्रवर्ती सम्राट अशोक युद्धा मध्ये झालेला भयंकर रक्तपात हिंसा पाहून अस्वस्थ्य झाला.चक्रवर्ती अशोक सम्राट ने शस्त्र त्याग करून तथागता ला शरण गेले.