कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profileg
कसं काय महाराष्ट्र

@kkmaharashtra

'कसं काय महाराष्ट्र'मध्ये आपलं स्वागत आहे.
राजकारण, मनोरंजन, अर्थ, तंत्रज्ञान, लाईफस्टाईल, इंफोटेनमेंट आणि बरंच काही एका छताखाली 'कसं काय महाराष्ट्र'

ID:1649353434372661248

linkhttps://www.instagram.com/kasakai_maharashtra/ calendar_today21-04-2023 10:04:46

804 Tweets

144 Followers

0 Following

कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

मुंबईमध्ये मध्य -रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटांच्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फे-या रद्द करण्यात येणार आहेत.त्यामुळे लोकल प्रवाशांची

मुंबईमध्ये मध्य -रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाटांच्या रुंदीकरणासह ठाणे येथील फलाटांच्या कामासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फे-या रद्द करण्यात येणार आहेत.त्यामुळे लोकल प्रवाशांची
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्या X अकॉउंटवरून या आशयाची पोस्ट केली आहे ; याबद्दल तुमचं मत काय ?

अभिनेते प्रकाश राज यांनी आपल्या X अकॉउंटवरून या आशयाची पोस्ट केली आहे ; याबद्दल तुमचं मत काय ? #PrakashRaj #bollywoodactor #PMNarendraModi #mhatmagandhi #kasakaimaharashtra #maharashtranews #kasakaimaharashtra
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राऊतांना नोटीस पाठवली.
.
.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर पैसे वाटपाचा आरोप केला होता. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राऊतांना नोटीस पाठवली. . . #SanjayRaut #EknathShinde #Shivsena #shivsenamaharashtra #Notice #maharashtra #kasakaimaharashtra #MaharashtraPolitics #PoliticalNews
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प राज्यातील पहिला प्लास्टिक मुक्त व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य झाले आहे. पर्यटकांकडून जंगलात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि खास करून प्लास्टिक बॉटल्समुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पर्यटकांच्या

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प राज्यातील पहिला प्लास्टिक मुक्त व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य झाले आहे. पर्यटकांकडून जंगलात नेल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू आणि खास करून प्लास्टिक बॉटल्समुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पर्यटकांच्या
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

२०१८ मध्ये भारत सरकारने मधमाशी पालन व्यवसाय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत समाविष्ट केला. जागतिक पातळीवर भारत मध उत्पादनात पाचव्या तर, मधमाश्यांच्या वसाहतींचा संख्येचा विचार करता पहिल्या क्रमांकाचा देश ठरतो.राज्यातील एकूण ४५ हजार गावांपैकी केवळ ११०० गावांमध्ये मधमाशी पालन केले जाते.

२०१८ मध्ये भारत सरकारने मधमाशी पालन व्यवसाय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत समाविष्ट केला. जागतिक पातळीवर भारत मध उत्पादनात पाचव्या तर, मधमाश्यांच्या वसाहतींचा संख्येचा विचार करता पहिल्या क्रमांकाचा देश ठरतो.राज्यातील एकूण ४५ हजार गावांपैकी केवळ ११०० गावांमध्ये मधमाशी पालन केले जाते.
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

सोशल मीडियावर सध्या हा फलक प्रचंड व्हायरल होतो आहे. या मजकुराबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.

सोशल मीडियावर सध्या हा फलक प्रचंड व्हायरल होतो आहे. या मजकुराबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. #mumbaiindians #viralpost #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #socialmedia #hardikpandya #maharashtra #kasakaimaharashtra
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

जबलपूर येथे देवकीनंदन शास्त्री म्हणाले की, 'देशात सनातन धर्म वाचवायचा असेल तर बहुसंख्य समाजाची संख्या वाढवावी लागेल. प्रत्येक हिंदू जोडप्याने किमान 5 अपत्ये निर्माण केली पाहिजेत.' ते पुढे असंही म्हणाले की 'स्वातंत्र्यानंतर हिंदूंची लोकसंख्या इतर धर्माच्या तुलनेत 7% कमी झाली आहे,

जबलपूर येथे देवकीनंदन शास्त्री म्हणाले की, 'देशात सनातन धर्म वाचवायचा असेल तर बहुसंख्य समाजाची संख्या वाढवावी लागेल. प्रत्येक हिंदू जोडप्याने किमान 5 अपत्ये निर्माण केली पाहिजेत.' ते पुढे असंही म्हणाले की 'स्वातंत्र्यानंतर हिंदूंची लोकसंख्या इतर धर्माच्या तुलनेत 7% कमी झाली आहे,
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

देशभरात आज सायंकाळी ५ वाजता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला असून महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज संपला आहे ; आता इथून पुढे मतदारांची जबाबदारी ! येत्या २० मे ला ( सोमवारी ) आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकटी द्या...
.
.

देशभरात आज सायंकाळी ५ वाजता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला असून महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज संपला आहे ; आता इथून पुढे मतदारांची जबाबदारी ! येत्या २० मे ला ( सोमवारी ) आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकटी द्या... . . #LokSabhaElection2024
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

आज मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या एका विधानाचा संदर्भ देत भाजपवर निशाना साधला.
.
.

आज मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या एका विधानाचा संदर्भ देत भाजपवर निशाना साधला. . . #JPNadda #bjp #rss #UddhavThackeray #shivsenaubt #maharashtra #LokSabhaElection2024 #Election2024
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.
.

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . .
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

च्या 17 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात Royal Challengers Bengaluru विरुद्ध Chennai Super Kings आमनेसामने असणार आहेत. Ruturaj Gaikwad ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर Faf Du Plessis डु प्लेसीस याच्या खांद्यावर आरसीबीची धुरा असणार आहे. या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. 22

#IPL च्या 17 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात @RCBTweets विरुद्ध @ChennaiIPL आमनेसामने असणार आहेत. @Ruutu1331 ऋतुराज गायकवाड चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर @faf1307 डु प्लेसीस याच्या खांद्यावर आरसीबीची धुरा असणार आहे. या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. 22
account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

मोठी बातमी! मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल

account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप चुकीचे नव्हते हे स्पष्ट केलं ...
.
.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांवरील सिंचन घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप चुकीचे नव्हते हे स्पष्ट केलं ... . . #DevendraFadnavis #AjitPawar #DeputyChiefMinister #mahayuti #maharashtra #kasakaimaharashtra
account_circle